₹2000 रुपये आले का खात्यात? पीएम किसान लाभार्थी यादी लगेच पाहा! PM Kisan Yojana
ही योजना भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना पैसे मदतीसाठी दिले जातात. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा खर्च भागवता यावा म्हणून सरकार वर्षाला ६,००० रुपये देते. हे पैसे तीन वेळा दिले जातात. प्रत्येक वेळी २,००० रुपये थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात येतात. २०वा हप्ता आला का?१९ जुलै २०२५ रोजी सरकारने २०वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला … Read more